Saturday 29 November 2014

BJP, shiv sena : शिवसेनेचा आणखी एक पराभव

खरंतर सत्तेची हाव कुणाला ? भाजपाला कि शिवसेनेला ? या विषयावर मी लिहिणारच नव्हतो. कारण काय या विषयावर चर्चा करण्याचं ? भाजपा शिवसेना एकत्र येणं हि महाराष्ट्राची गरज आहे. पण मला ज्या अनेक प्रतिक्रिया येतात त्यात शिवसेनेचे काही पाठीराखे भाजपाला सत्तेची हाव आहे असे म्हणतात. त्यांचे म्हणणे खोडून काढणे हा माझा हेतु नाही. पण वस्तुस्थिती काय आहे हे वाचकांसमोर मांडायलाच हवे. म्हणुन या विषयावर लिहायला घेतलं. 

Thursday 27 November 2014

BJP, MIM, Shivsena : देशद्रोही इमाम शाही

( रसिक वाचकांनी तळास असलेले व्यंगचित्र आवर्जून पहावे. )

लोकसभा निवडणुकांच्या वेळी काँग्रेस आणि तृणमुल काँग्रेसला मुस्लिम समाजाच्या शाही इमामांनी जाहीर पाठींबा दिला. मुस्लिम समाजाला भाजपाच्या विरोधात मतदान करण्याचं आव्हान केलं. काँग्रेसलाही तो पाठींबा गोड वाटला. कोणी कोणाला पाठींबा दयावा आणि कोणी कोणाचा पाठींबा घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण

Monday 24 November 2014

Shivsena, BJP : संजय राउतांची गच्छन्ति

( तळाच चित्रं आवर्जून पहा ) 
उद्धव ठाकरेंनी सामनाचं संपादकपद संजय राउतांना देऊन जणु शिवसेनेचं शिवधनुष्यचं संजय राउतांच्या हाती दिलं होतं. पुढे ते शिवसेनेचे प्रवक्ते झाले. आणि मग असे काही तीर सोडत राहिले कि विचारता सोय नाही. धनुष्यातून बाण सोडताना त्यांनी कुठलंही भान बाळगलं नाही. त्यामुळे 

Saturday 22 November 2014

Shivsena, BJP, NCP : पवारांची पलटी

देशाच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांचा मन मोठा असला तरी त्यांची पत फार कमी आहे. आणि म्हणुनच इच्छा आणि पात्रता असुनही ते कधीच देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत. पण राजकीय डाव टाकण्यात त्यांच्या एवढा पट्टीचा मल्ल अवघ्या देशात नाही.  त्यामुळेच स्थिर सरकारसाठी भाजपाला पाठींबा असं ठासून सांगणारे शरद पवार आज सरकार स्थापन करून केवळ दहा दिवस झाले नाहीत तोच महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील असं भाकीत करतात. तेव्हा त्या विधानाचा मतितार्थ शोधावाच लागतो. पण खरचं तसं घडेल का ?

Friday 21 November 2014

Shiv sens, BJP : शिवसेनेचं शेपुट

निवडणुका झाल्या. मतमोजणी झाली. आवाजी मतदानानं का असेना पण भाजपा सरकार सत्तेवर आलं. खूप गदारोळ मजला. कोण सरकारच्या बाजुने आणि कोण विरोधात हे कळायला मार्ग नव्हता. खरंच भाजपानं दिल्ली विधानसभेच्या निवडणुकात स्पष्ट बहुमत मिळालं नाही तेव्हा सरकार स्थापन न करण्याची जी भुमिका महाराष्ट्रातही घेतली होती तीच घेतली असती तर बरे झाले असते.पण

Wednesday 19 November 2014

BJP, Congress : नेहरूंची जयंती काँग्रेसचं राजकारण

लोकसभा निवडणुका झाल्या. राजीव, सोनिया प्रचार करून थकले. ' प्रियांका मेरी बेटी जैसी है l ' हे मोदींसारख्या पित्यासमान जेष्ठ माणसाचं विधान प्रियांकानं पायदळी तुडवलं. विविध राज्यात पार पडलेल्या पोट निवडणुकात भाजपाच्या पदरी काहीसं अपयश पदरात पडलं. सगळ्याच विरोधकांना हायसं वाटलं. अगदी महाराष्ट्रातला भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनाही

Sunday 16 November 2014

MIM, BJP, Shivsena : एमआयएमचा विजय आणि हिंदुत्वाचा पराभव

आमचा समाज कोणत्याही गोष्टीची दखल फार त्वरेने घेतो. केजरीवालांचंच पहा ना. दोन वर्षापूर्वी या माणसाचं नावही कुणाला माहित नव्हतं. तो आण्णांच्या आंदोलनाचा आधार घेऊन पुढे येतो. आणि लगेच दिल्लीचा मुख्यमंत्री होतो. गेली १४ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री असणाऱ्या मोदींना तरी चार वर्ष पुर्वी कोण ओळखत होतं ? पण पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणुन भाजपानं त्यांचं नाव जाहीर केलं आणि गेल्या वर्षभरात मोदींच नाव प्रत्येकाच्या तोंडी झालं. तेच MIM या पक्षाबाबतीत. विधानसभेला त्यांचे दोन आमदार काय निवडुन आले आणि

Friday 14 November 2014

Marathi Blog : मराठी ब्लॉग लेखनाची स्पर्धा

खरंतर हि पोस्ट परवाच लिहायला घेतली होती. पण वीज गेली. ती आली संध्याकाळी ५ वाजता. पाच वाजता पीसी सुरु केला तर नेट  कनेक्ट होईना. मग कस्टमर कंप्लेंट. आज त्यांचा टेक्निशियन आला. नेट सुरु झालं. लगेच अर्धवट लिखाण सुरु केलं. मित्रांनो indiblogger हि ब्लॉगची डिरेक्टरी ब्लॉग लेखकांसाठी अनेक स्पर्धा आयोजित करते. पण

Thursday 13 November 2014

Indian Cricket : विराटचा फ्लाईंग किस

विराट आणि अनुष्का का वागताहेत असे ? कोण कुणाला मोहात पडतंय ? अनुष्काला नसेल भान पण विराटनं तरी भान राखायला हवं होतं. तळाचा फोटो पहा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल कि

Wednesday 12 November 2014

SHivsena, BJP : भाजपाचं चुकलं असेल पण ….

आज महाराष्ट्र हे देशातलं जवळ जवळ एकमेव असं राज्य उरलंय जिथं बहुमतातलं सरकार सत्तेत नाही. अन्यथा भारतातल्या प्रत्येक राज्यात स्थानिक पक्षाचं असो अथवा राष्ट्रीय पक्षाचं असो पण कोणत्यातरी एकाच पक्षाचं आणि बहुमतातलं सरकार आहे. गुजरात, मध्यप्रदेश, उत्तराखंड या राज्यात तर वर्षानुवर्ष भाजपाचं सरकार आहे. उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम या राज्यात वर्षानुवर्ष भाजपाचं नसलं तरी अन्य पक्षाचं का असेना पण एकाच पक्षाचं सरकार आहे. याचा अर्थ

BJP, Shivsena, NCP : उद्धवा आता तरी शहाणा हो !

शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंना निर्णय घ्यायला जमले नाही. काँग्रेसन विरोधी पक्ष नेतेपदावर दावा सांगितला म्हणुन आम्ही सांगितला. असं म्हणत आपण विरोधी पक्ष नेतेपदावर दावा सांगितला नसता तर आपली अवस्था , ' xxx xx , न घरका ना घटका. ' अशी झाली असती. हे उद्धव ठाकरेंनी मान्य केलं. गाळलेल्या जागी

Tuesday 11 November 2014

Shivsena, BJP : शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद मिळेल ?

शिवसेनाला सत्ता मिळायला हवी असं मलाही वाटतंय. पण खरंच उद्धव ठाकरे हे शिवसेनेचं समर्थ नेतृत्व आहे ? राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा मेंदु परमेश्वरानं एकाच साच्यात तयार केला असावा असं नाही का वाटत ?

चला शिवसेना आणि भाजपा एकत्र नाही आले तर शिवसेनेचा विरोधी पक्षनेता विधानमंडळात बसेल हे नक्की. पण खरंच का शिवसेनेचा विधानसभा अध्यक्षपदासाठी उभा केलेला उमेद्वार निवडून येईल आणि शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद मिळेल ? इतर वाचकांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावंच पण शिवसैनिकांनी नक्कीच द्यावं. 

Monday 10 November 2014

BJP, Shivsena, NCP : शरद पवारांची चतुराई

धनुष्य बाण उद्धव ठाकरे यांच्याकडे असला तरी अचूक बाण सोडण्याचं आणि नेमका नेम साधण्याचं कसब त्यांच्याकडे नाही. पण घड्याळ सोबत घेऊन फिरणाऱ्या शरद पवारांचं

Sunday 9 November 2014

Shivsena, BJP : मिठाचा खडा आणि उद्धव ठाकरे


शिवाजी महाराजांची शिवशाही उद्धव ठाकरेंसारखी मुळीच नव्हती. कधी वाकायचं आणि कधी झुकावायचं याचं त्यांना पुरेपूर ज्ञान होतं. काखेत मान देतानाच कोथळा कसा बाहेर काढायचा हे त्यांना ठाऊक होतं. पण उद्धव ठाकरेंचा मात्र एकच मंत्र,

Friday 7 November 2014

facebook : फेसबुकवरची अश्लीलता

आधी मी ऑर्कुटवर होतो. आता अनेक वर्षापासून फेसबुकवर आहे. अनेकांचे प्रोफाईल पाहिले. त्यात चांगली माणसं जशी भेटली तशीच नको तशीही भेटली. अनेकदा शोध न घेताही खुप घाणेरडे ज्याला अश्लिल म्हणता येतील असे फोटो डोळ्यासमोर आले. तेव्हा भीती वाटते हे सारं आपल्या मुलांच्या नजरेलाही येत असेल. काय परिणाम होत असतील याचे ?

Tuesday 4 November 2014

Marathi Kavita : म्हणून यंदा गावभवाने

प्रचाराची धामधूम सुरु होती. गावाकडेही जा – ये चालूच होती. या सगळ्या कालावधीत कधी वेळच मिळाला नाही. ब्लॉग लिहिणं मात्र जोरात चालु होतं. त्यामुळेच एक दोन राजकीय वात्रटिका लिहिण्याशिवाय कविता लिहिण झालं नाही.

पण