Thursday 28 May 2015

शेतकऱ्यांच्या आत्महत्या : रंगकाम कि वास्तव - भाग १

( या लिखाणाला अभिप्राय देऊ इच्छिणाऱ्या वाचकांनी कृपया पोस्टच्या खालीच अभिप्राय द्यावेत. त्यामुळे सर्वव्यापी चर्चा होण्यास मदत होईल. )  

आजकाल मिडिया असो अथवा सोशल मिडिया आम्ही किती समाजाभिमुख आहोत हे दाखवण्याची जिकडे तिकडे चढाओढ सुरु असल्याचे दिसते. फेसबुकवर एखादयाच्या आत्महत्येची पोस्ट दिसताच

Tuesday 26 May 2015

भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ का ?

 काही विषयांवर त्या त्या वेळीच लिहायला हवं हे मला मान्य आहे. पण जगण्याच्या रगाड्यात राहून जात. भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला तेव्हाच का दिला असेल या माणसाला हा पुरस्कार ? काय याचे कर्तुत्व ? दुसरं कुणी नव्हतंच का त्या पुरस्कारासाठी योग्य ? असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले. आणि आज

Monday 25 May 2015

आपण म्हणजे एक कणीस

किती दिवस झाले, काही लिहिलंच नाही. लिहिण्याचा हुरूप संपला असं नाही. पण वेळच मिळाला नाही. गावाकडचे सतत येणारे फोन......लाईट नाही ………… डीपी जळाली ………. खतं आणायची आहेत…… मग माझी धावपळ.. ..........पावसाचा लपंडाव.......सणांची लगबग.…………. लगीनसराई ……… जत्रा सत्रा………. भावकीचे साखरपुडे . कुठे कुठे आणि कसा

Sunday 17 May 2015

एक मात्र लक्षात ठेव

" तुला वेळ नाही  मिळाला वाटत माझे फोटो बघायला."
प्रिय नाही.......
                         ........आणि
                                                         ..........तुझीही नाही. 
असं मायना हरवलेलं एका ओळीच पत्र आलं कि

Tuesday 12 May 2015

ती शराब होऊन चढलेली ...

प्रेम हि केवढी प्रचंड भावना आहे. जगात दुसऱ्या कुणावर प्रेम करत नाही असा जीव शोधुन सापडणार नाही. माणूस माणसावर प्रेम करतोच पण माणुस पशुपक्षांवरही प्रेम करतो. पशुपक्षांवर प्रेम करण्याच्या माणसाच्या या स्वभावाला भूतदया म्हणतात. पण प्राणीसुद्धा माणसांवर जीवापाड प्रेम करतात. प्राणी का करतात माणसावर प्रेम ? केवळ

Wednesday 6 May 2015

म्हातारीच्या मागे धावावसं वाटतंय

गोष्ट जुनी आहे. 
माझी कंपनी शहराबाहेर होती. सातारा रोडला . शिरवळच्या जवळ. पुण्यात पोहचवायला ऑफिसची बस होती. नेहमीप्रमाणे ऑफिस सुटलं. बसमध्ये बसलो. तासाभराचा प्रवास संपवुन शहरात पोहचलो. माझा थांबा आला. शहरातल्या सर्वात मोठ्या चौकात बस थांबली. अंगातला आळस, मरगळ घेऊन खाली उतरलो. सरावानं चौक क्रॉस करू लागलो.
चौक म्हजे असा काही गर्दीचा कि

Monday 4 May 2015

तू नसतोस तेव्हा

तो तिच्या आयुष्यात येतो. मोरपंखी स्वप्नं घेऊन. ती मेंदीभरल्या हातांनी त्याला सामोरी जाते. तो तिला मिठीत घेतो. त्या क्षणी

Friday 1 May 2015

भूमी अधिग्रहण कायदा : का हवा ?

भाजपानं भूमी अधिग्रहण कायदा आणला आणि विरोधी पक्षांना गळा काढायला संधी मिळाली. ज्याला काही कळत नाही असा तरुण विरोधकांच्या सुरात सूर मिसळुन मोदी सरकारच्या विरोधात बोटे मोडु लागला. ' हेच का अच्छे दिन ? '  असे म्हणु लागला. पण